Mahanews
बुधवार, ८ सप्टेंबर, २०१०
फर्स्ट पर्सन
वर्षा पर्यटनासाठी साद घालतोय गगनबावडा .. .
तर मग आपणही ही मजा चाखण्यासाठी गगनबावडय़ाला या... तो आपणाला साद घालत आहे.
दिलखुलास
जय महाराष्ट्र
अनधिकृत शिक्षणसंस्था चालकांना दंड आणि शिक्षा -राजेश टोपे
अनधिकृत शिक्षणसंस्थेद्वारे होणारी विद्यार्थ्यांची फसवणूक टाळण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र अनधिकृत संस्था प्रतिबंध कायदा तयार केला असून हे विधेयक येत्या हिवाळी अधिवेशनात मांडले जाणार आहे.
लोकराज्य

  Page: 1 of 33  

वर्षा पर्यटनासाठी साद घालतोय गगनबावडा .. .
बुधवार, ८ सप्टेंबर, २०१०
तर मग आपणही ही मजा चाखण्यासाठी गगनबावडय़ाला या... तो आपणाला साद घालत आहे.
आता पुन्हा येणे नाही...
मंगळवार, ७ सप्टेंबर, २०१०
..हे उत्तर ऐकल्यावर समोरच्या व्यक्तीच्या चेहर्‍यावरचा आनंद गगनात मावेनासा होतो.
नेत्रदिपक सोहळा
सोमवार, ६ सप्टेंबर, २०१०
तुतारी, सनईचे स्वर, सजलेल्या रांगोळ्या असे अस्सल मराठमोळे वातावरण आणि त्यात बैठक व्यवस्थेपासून पारितोषिक वितरणापर्यंतचे सुक्ष्म नियोजन यामुळे राज्यभरातून आलेले शिक्षक आणि त्यांचे कुटुंबिय विशेष प्रभावीत झाले होते.
कृतज्ञता दिन
रविवार, ५ सप्टेंबर, २०१०
आज ५ सप्टेबर, शिक्षक दिन. जीवनात यशस्वी होण्यासाठी लागणारा आत्मविश्वास, शक्ती आणि जिद्द ज्यांनी आपल्याला दिली त्या गुरूजनांना त्रिवार अभिवादन करण्याचा हा दिवस
वैश्विकतेचा नवा मंत्र
शनिवार, ४ सप्टेंबर, २०१०
युनिकोड ही अनेक भाषांच्या लिपीचिन्हांचे प्रतिनिधित्व करणारी प्रमाणित संकेतपद्धत आहे. केंद्र शासनाने या पद्धतीला मान्यता दिली आहे. महाराष्ट्र शासनाने तर सुवर्ण महोत्सवी वर्षात या पद्धतीचा व्यापक प्रसार व्हावा म्हणून अध्यादेशही काढला आहे.
सहस्त्रकुंडचे सौंदर्य
शुक्रवार, ३ सप्टेंबर, २०१०
रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणारी सागाची झाडे जणू स्वागताला सज्ज..... दाट झाडीतून पावसाळी वार्‍याचा सुखद स्पर्श काही औरच मजा देत होता. पेनगंगा नदीवरील हा आकर्षक धबधबा पर्यटकांसाठी चांगले आकर्षण आहे
ज्ञानवृक्षाचे शतक
बुधवार, १ सप्टेंबर, २०१०
शिक्षणासारख्या पवित्र कार्यामुळे समाजात किती परिवर्तन घडू शकतं हे पाहण्याचे भाग्य या सोहळयाच्या निमित्ताने मला अनुभवता आले.
स्वराज्य ते सुराज्य
मंगळवार, ३१ ऑगस्ट, २०१०
त्यांच्याच शब्दात सांगायचे तर माहितीच्या अधिकाराचे भीतीच भूत डोक्यावरून उतरुन खांद्यावर आले आणि शेवटी ते लोळू लागले.
जाता गणपतीच्या गावां...
सोमवार, ३० ऑगस्ट, २०१०
मुंबईपासून अंदाजे ९० किलोमीटर व रायगड या जिल्ह्याच्या ठिकाणापासून ४५ किलोमीटरवर असलेल्या या शहराचा उल्लेख करताच आपल्या डोळयासमोर येतात त्या गणपतीच्या सुबक मुर्त्या.
स्वच्छतादूत
शनिवार, २८ ऑगस्ट, २०१०
नमस्कार ! एस टी ने प्रवास करणार्‍या सर्व प्रवाशांचे श्रीगोंदा आगारातर्फे सहर्ष स्वागत! बसमध्ये कोणत्याही प्रकारचे धुम्रपान करु नका.
ई बातमी
Copyright DGIPR and Government of Maharashtra About Us  |  Team  |  Contact us  |  Feedback  |  Terms of use |  Hacking Notification
Site is best viewed with IE 6.0 or higher and min. screen resolution of 1024x768 Developed by OneUpDesigns
A Yass Multimedia Project
Total visits : 3219921